पाउस आला रे आला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन


महाराष्ट्र - उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात हजेरी लावली. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. तर मानसूने दक्षिण कोकण प्रदेश व्यापला आहे. या मान्सूनच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. यासोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे समोर आले आहे. येत्या २४ तासात बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या वादळाचा कोकण किनारपट्टीसह गुजरात किनारपट्टीवरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Comments

Popular posts from this blog

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..

डॉ. संजय तारळेकर: नवी मुंबईतील प्रसिद्ध समाजसेवी हृदय विकार तज्ञ