अतिवृष्टी व आपत्कालीन परिस्थितीत 1800222309 पालिकेच्या टोल फ्री क्रमांकास संपर्क साधा पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आवाहन


नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळा कालावधीत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेतली असून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर सर्व परिस्थिती नियंत्रणात राहील याकडे स्वत: लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी 022 – 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकाशी अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

Comments

Popular posts from this blog

ऐश्वर्या राय यांच्या बरोबरीची मिस इंडिया स्पर्धक बॉलीवूड अभिनेत्री बरखा मदन यांनी स्वीकारला बुद्ध धम्म.

सतत यूट्यूब शॉर्ट्स आणि इंस्टाग्राम रिल्स पाहिल्यामुळे मानवी स्मरणशक्तीवर वाईट परिणाम – वैज्ञानिकांचा इशारा

सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट नितीन सातपुते यांची रीट याचिका निष्क्रिय करण्याचा मनवाद्यांचा अयशस्वी प्रयत्न.... भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना प्रोटोकॉल न दिल्याने शासनाकडून नियम भंग..