लोकसभा निवडणुक २०२४ एक परिमार्श! "संविधान वाचलं पाहिजे...संविधान वाचलंच पाहिजे.? - ॲड.पुजा प्रकाश एन.
मुंबई - लोकशाही मध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाही चा आत्मा असतो असा हा लोकशाही चा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करून संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण प्रवेश करत असतांना १८ वी लोकसभा निवडणुक महत्वपूर्ण ठरते कारण कधी नव्हे ते या वर्षी झालेली लोकसभा निवडणुक संविधानाभोवती फिरली "संविधान वाचलं पाहिजे" या एका तीन अक्षरी शब्दांच्या वाक्यावर १८ वि लोकसभा निवडणुक लढल्या गेली निवडणुक प्रचार काळादरम्यान निवडणुकीत सहभागी झालेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष, धर्मांध,पुरोगामी,प्रतिगामी,अशा विविध विचारधारा असलेल्या राजकीय पक्षांनी पक्षाच्या जाहिरनामा वर भाषणं करण्याऐवजी..संविधान नष्ट होणार ते वाचलं पाहिजे... यावर अधिक प्रमाणात बोलल्या गेलं,तर शालेय शिक्षणात मनुस्मृति च्या काही श्लोकांचा समावेश करावा अशा आशयाचं नोटीफिकेशन प्रगतिशील महा...
Comments
Post a Comment